ठाणे | अजिंक्य महाराष्ट्र न्यूज | प्रतिनिधी : गणेश दळवी
अंकुश बाबा सखाराम कदम यांच्या बळावर आज नवी मुंबईतील सर्व सामर्थ्यशालीत प्रवेश सोळा पार पडले आणि सर्वपक्षीय समूहाने त्यांना भेट दिली. अंकुश सखा कदम धनंजय जाधवर भाऊ करण वाय या सर्वांनी उत्कृष्ट भाषण करून पुन्हा प्रमुख पक्ष श्री, महाराज संभाजी महाराज यांच्या विचारांबद्दल पुन्हा एकदा एका कामाबद्दल लोकांमध्ये पुन्हा एकदा विश्वास निर्माण केला!
अंकुशजय जाधव सर करण वायकर सर यांनी मुंबईतील लोक उपायांसाठी रुग्णवाहिनी का २४ तास सेवा सुरू केली आणि त्यांनी “महाराष्ट्र स्वराज्य पक्षाच्या” मुंबईतून लोकांना विश्वास दिला. तसेच ह्या सोहळा महाराष्ट्र स्वराज्य पक्षाचे सरचिटणीस श्री, धनंजय जाधव सर आणि करण जी वायकर आणि स्वराज्याचे राज्य आणि मान्यवर उपस्थित होते.
